रुपेश नामदास
किवी पचन सुधारते, चयापचय वाढवते हे फळ नियमितपणे खाल्ल्याने चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते.
अननस वजन कमी करण्यासाठी हे फळ उत्तम आहे. त्यात गॅलिक अॅसिड नावाचा पदार्थ असतो.
संत्री या फळामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास मदत करते.
सफरचंद यामध्ये भरपूर फायबर असते. शिवाय, ते अत्यंत पौष्टिक आहे. परिणामी ते खाल्ल्याने वजन कमी होते.
पपई खाल्ल्यानेही वजन कमी होते.
डाळिंब खाल्याने शरिरात चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते.
या सोबतच दररोज ३० मिनीट व्यायाम करणे गरजेचे असते.
हा डाईट घेण्याआगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या .
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.