General Knowledge : जगातल्या सगळ्या समुद्राचं पाणी खारटच का असतं?

सकाळ डिजिटल टीम

याबाबत तुम्हाला माहितीये?

समुद्राचे पाणी हे खारे असते हे अनेकांना माहिती आहे. मात्र समुद्राचे पाणी खारे का असते. आणि ते पिण्यायोग्य का नसते याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

Gk Facts

शास्त्रज्ञांच्या मते जर समुद्रातील संपूर्ण मीठ काढून टाकण्यात आले तर समुद्राची उंची ५०० मीटरने वाढते.

Gk Facts

नद्यांंमधून येतं मीठ

समुद्रात मीठ हे नद्यांमधून येते. तसेच पावसाच्या पाण्यातूनही यात जमा होते.

Gk Facts

खारटपणाचे प्रमाण

समुद्रातील खारे पाणी एकसारखे नसते. त्याचा खारटपणा बदलत असतो.

Gk Facts

समुद्राच्या लाटा

समुद्र स्वत:देखील त्याचे पाणी खारे करत असतो. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत परत माघारी जातात ज्याने पाण्यात हा बदल घडतो.

Gk Facts

तसेच पृथ्वीच्या हालचालीमुळे समुद्रात खारटपणा निर्माण होतो.

Gk Facts

समुद्रात पाण्याच्या बाष्पिभवनामुळे पाणी खारट बनतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gk Facts