सकाळ डिजिटल टीम
याबाबत तुम्हाला माहितीये?
समुद्राचे पाणी हे खारे असते हे अनेकांना माहिती आहे. मात्र समुद्राचे पाणी खारे का असते. आणि ते पिण्यायोग्य का नसते याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
शास्त्रज्ञांच्या मते जर समुद्रातील संपूर्ण मीठ काढून टाकण्यात आले तर समुद्राची उंची ५०० मीटरने वाढते.
नद्यांंमधून येतं मीठ
समुद्रात मीठ हे नद्यांमधून येते. तसेच पावसाच्या पाण्यातूनही यात जमा होते.
खारटपणाचे प्रमाण
समुद्रातील खारे पाणी एकसारखे नसते. त्याचा खारटपणा बदलत असतो.
समुद्राच्या लाटा
समुद्र स्वत:देखील त्याचे पाणी खारे करत असतो. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत परत माघारी जातात ज्याने पाण्यात हा बदल घडतो.
तसेच पृथ्वीच्या हालचालीमुळे समुद्रात खारटपणा निर्माण होतो.
समुद्रात पाण्याच्या बाष्पिभवनामुळे पाणी खारट बनतं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.