कोहली Vs बाबर : कोणाची शतकं आहेत जास्त?

सकाळ डिजिटल टीम

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबज आजम यांची नेहमीच तुलना केली जाते.

बाबर विराटचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढेल असे बोलले जाते.

आज आपण या दोघांपैकी कोणाच्या नावावर किती शतके आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत.

विराटने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकून ७१ शतकं ठोकली आहेत. तर त्याने तीन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ४७१ सामने खेळले आहेत.

कोहलीने टेस्ट मध्ये एकून २७, वनडेमध्ये ४३ आणि टी-२० फॉरमॅटमध्ये १ शकत केलं आहे.

बाबरने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २६ शतकं ठोकली आहेत.

बाबरच्या नावे टेस्टमध्ये एकूण ७, वनडे १७ आणि टी-२० फॉरमॅटमध्ये एकूण २ शतकं नावावर केली आहेत.

खास बाब म्हणजे बाबरने तिन्ही फॉरमॅटमध्ये फक्त २१८ सामन्यांमध्ये या यश मिळवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.