देश स्वतंत्र झाला तेव्हा ही भाषणं ठरली मोलाची मार्गदर्शक

Aarti Badade

स्वातंत्र्यानंतरची ऐतिहासिक भाषणे

पंडित नेहरूंचे "नियतीशी करार" ते इतर महान नेत्यांचे विचार काय होते हे जाणून घेऊया.

1947 India independence speeches | Sakal

१५ ऑगस्ट १९४७ – मध्यरात्रीचा ऐतिहासिक क्षण!

भारताच्या स्वातंत्र्य घोषणेसोबतच संविधान सभेत पंडित नेहरूंनी दिलेले "नियतीशी करार" हे भाषण भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण ठरले.

1947 India independence speeches | Sakal

१४ ऑगस्ट १९४७, मध्यरात्र

संविधान सभेत भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला सूर घुमला.
पंडित नेहरूंचे शब्द – "नियतीशी करार" – नव्या भारताच्या स्वप्नांची पहिली ओळ!

1947 India independence speeches | Sakal

नेहरूंच्या भाषणातील मुख्य मुद्दे

नियतीशी करार : स्वातंत्र्यासाठीचा दृढ निर्धार,जबाबदारीची जाणीव: नवीन भारताच्या बांधणीची सुरुवात,वसाहतवादातून मुक्ती: ब्रिटिश राज संपुष्टात.

1947 India independence speeches | Sakal

मुद्दे

भविष्यातील दृष्टी : प्रगती, विकास आणि एकता,शांततेचा संदेश: जगाला समभावाचा मंत्र

1947 India independence speeches | Sakal

इतर नेत्यांची भाषणे

डॉ. राजेंद्र प्रसाद : संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्याची गौरवगाथा सांगितली.

1947 India independence speeches | sakal

सरदार वल्लभभाई पटेल

भारतातील एकतेचे महत्त्व आणि आव्हानांवर भर दिला.

1947 India independence speeches | Sakal

भाषणांचे महत्त्व

ऐतिहासिक क्षण : भारताच्या नव्या पर्वाची सुरुवात
प्रेरणास्त्रोत : नागरिकांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा
जागतिक प्रभाव : जगाला भारताच्या स्वातंत्र्याची झलक

1947 India independence speeches | Sakal

ऐतिहासिक भाषणांनी

या ऐतिहासिक भाषणांनी भारताचा मार्ग निश्चित केला – एकतेने, प्रगतीने आणि शांततेने भरलेला भविष्याचा प्रवास सुरू झाला."

1947 India independence speeches | Sakal

स्वातंत्र्य संग्रामातील वीर; बलिदानाची अमर गाथा

freedom fighters of india | Sakal
येथे क्लिक करा