Anushka Tapshalkar
रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या या पुस्तकात स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा प्रवास आणि एका लोकशाही राष्ट्रात झालेला परिवर्तनाचा आढावा दिलेला आहे.
भारताच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची सखोल ओळख या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळते. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
खुशवंत सिंग यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात तुम्हाला फाळणीच्या काळातील प्रेम आणि शोकांतिकेची हृदयस्पर्शी कथा वाचायला मिळते.
लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील नाट्यमय घटनांचे वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
महात्मा गांधींचे प्रेरणादायी आत्मचरित्र आणि त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान या पुस्तकात वाचायला मिळते.
नानी पालखीवाला यांनी भारताच्या संविधानाची आणि त्यातील लोकशाही मूल्यांची सखोल ओळख या पुस्तकात करुन दिली आहे.
भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या विचारांचा आणि क्रांतिकारी भावनांचा परिचय या पुस्तकात होतो.
अमर्त्य सेन यांच्या या पुस्तकात भारताच्या वैविध्यपूर्ण आणि बौद्धिक परंपरेला उजाळा देणारे विचारप्रवर्तक लेख आहेत.