पावसाळ्यात नक्की फिरायला जावीत अशी महाराष्ट्रातील 8 Rare ठिकाणे

Vinod Dengale

चाळकेवाडी पठार

सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात हिरवाईने नटलेले चाळकेवाडी पठार म्हणजे धुके, वेगवान वारे आणि शांत अनुभव देणारे निसर्गरम्य ठिकाण.

Chalakewadi 

|

eSakal

गगनबावडा

सह्याद्रीच्या कुशीतील कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा म्हणजे धुक्याने झाकलेले डोंगर, हिरवागार घाटाचा अनुभव.

Gaganbawada 

|

eSakal

रतनवाडी

भंडारदरा परिसरातील रतनवाडी हे गाव हिरवागार निसर्ग, शांत तलाव आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिरासाठी ओळखले जाते.

Ratanwadi 

|

eSakal

देहणे गाव

हिरवीगार जंगलवाट, शांत गावजीवन अनुभवायचे असेल तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळील या गावाला नकके भेट द्या.

Dehane Gav 

|

eSakal

डभोसा धबधबा

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध धबधब्यापैकी एक असणारा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील धबधबा अतिशय मनमोहक दृश्य दाखवतो.

Dabhosa Waterfall 

|

eSakal

अंबा घाट

कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट धुक्याच्या चादरीत हरवल्याचा अनुभव देतो

Amba Ghat 

|

eSakal

आडराई जंगल

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हिरवाईने नटलेले जंगल धबधबे, ट्रेकिंग आणि शांत वातावरणामुळे निसर्गप्रेमींसाठी मेजवानी आहे.

Adrai jungle 

|

eSakal

महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? हवामान खात्याची मोठी अपडेट

When Will Rain Return to Maharashtra? IMD Issues Major Weather Update

|

esakal

हेही वाचा