कार्तिक पुजारी
भारतात नोकऱ्यांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच बेरोजगारीच्या दरामध्ये घसरण झाली आहे
ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर कमी होऊन २०२२-२३ मध्ये २.४ टक्के आला आहे, तर शहरी भागामध्ये कमी होऊन ५.४ टक्के झाला आहे
सरकारी संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करुन एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे
रिपोर्टनुसार, पाच सरकारी संस्थांच्या आकडेवारींचे विश्लेषण केल्यानंतर समजतंय की गेल्या काही वर्षांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे
देशात रोजगाराचे प्रमाण २०१७-१८ मध्ये ४८.८ टक्के होता तो वाढून २०२२-२३ मध्ये ५६ टक्के झाला आहे.
ग्रामीण क्षेत्रामध्ये बेरोजगारी दर २०१७-१८ मध्ये ५.३ टक्क्यांवर कमी होऊन २०२२-२३ मध्ये २.४ टक्के झाला आहे
शहरीभागामधील बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवरुन ५.४ टक्के झाला आहे.