औरंगजेबाने पाडलेलं काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा उभं केलं ते अहिल्यादेवींनी

सकाळ डिजिटल टीम

औरंगजेबाने पाडलेलं मंदिर

१६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्या जागी मशीद उभारली.

Aurangzeb | Sakal

मल्हारराव होळकरांचा प्रयत्न

मल्हाररावांनी मंदिर पुन्हा बांधायचा विचार केला, पण स्थानिकांच्या विनंतीमुळे तो थांबवावा लागला.

Kashi Vishwanath Temple | Sakal

अहिल्यादेवींनी घेतला पुढाकार

अहिल्यादेवींनी १७७७ साली मशीदीशेजारी भव्य काशी विश्वनाथ मंदिर उभारलं.

Ahilyabai Holkar | Sakal

देशभरातील मंदिरांचा जीर्णोद्धार

अहिल्याबाईंनी १२ ज्योतिर्लिंगांसह अनेक मंदिरे बांधली आणि धार्मिक स्थळे पुनर्जीवित केली.

Ahilyabai Holkar | Sakal

काशीचा महत्त्वाचा मनिकर्णिका घाट

काशीच्या पवित्र मनिकर्णिका घाटाचा पुनर्निर्माण अहिल्यादेवींनी केला.

Ahilyabai Holkar | Sakal

सोमनाथ मंदिराची पुनर्स्थापना

१७८३ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या जागेवर नवीन मंदिर बांधलं आणि मूळ मूर्ती पुनर्स्थापित केली.

Ahilyabai Holkar | sakal

सर्व धर्मांचा सन्मान

अहिल्यादेवींनी इतर धर्मियांच्या भावना न दुखावता धार्मिक एकता जपली.

Ahilyabai Holkar | Sakal

इतिहासातील सुवर्णअध्याय

काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीमुळे अहिल्यादेवी अजरामर झाल्या!

Kashi Vishwanath | Sakal

क्रूर औरंगजेबचा मृत्यू कसा झाला? तो मेल्यावर रडणारं कुणीच नव्हतं, नेमकी स्टोरी काय

how aurangzeb died | esakal
येथे क्लिक करा