रामायण काळातील आजोबागड, का पडलं नाव?

सकाळ वृत्तसेवा

आजोबागड

ठाणे जिल्ह्यात हा आजोबागड आहे. त्याला आजापर्वत सुद्धा म्हटलं जातं.

Ajoba Fort

|

esakal

रामायण काळ

या गडाला अजोबा नाव देण्याचं कारण की हा गण रामायण काळाशी संबंधित असल्याची कथा आहे.

Ajoba Fort

|

esakal

वाल्मिकी ऋषी

वाल्मिकी ऋषी यांचं या गडावर काही काळ वास्तव्य होतं. लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणायचे म्हणून या गडाला आजोबागड नाव देण्यात आलं.

Ajoba Fort

|

esakal

रेल्वे स्थानक

मुंबईच्या आसनगाव रेल्वे स्थानकापासून हा गड जवळ आहे.

Ajoba Fort

|

esakal

आश्रम

या आजोबा गडावरती राहण्यासाठी आश्रम असून यात 20 जण राहू शकतात.

Ajoba Fort

|

esaka

साहित्य

तसंच या गडावर कोणत्याही जेवणाची सोय नसल्याने इथं जेवणासाठी स्वत:च साहित्य न्यावे लागेल.

Ajoba Fort

|

esakal

पाण्याची सोय

या आजोबा गडावर बारामाही पाण्याचा झरा वाहतो. त्यामुळे इथं पाण्याची अडचण नाही.

Ajoba Fort

|

esakal

मल्हारगड: महाराष्ट्रातील शेवटचा बांधलेला किल्ला

Malhargad Fort

|

esakal

हे ही पहा...