मल्हारगड: महाराष्ट्रातील शेवटचा बांधलेला किल्ला

Apurva Kulkarni

मल्हारगड

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे.

Malhargad Fort

|

esakal

खंडित

या मल्हाडगडामध्ये शवेटचे पुष्प गुंफले आणि गिरीदुर्ग बांधणीची परंपरा खंडित झाल्याचं बोललं जातं.

Malhargad Fort

|

esakal

बांधणी

या किल्ल्याची बांधणी 1757 ते 1760 या काळात झाली.

Malhargad Fort

|

esakal

सासवड

पुण्याच्या सासवडहून दिवेघाटात लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आल्याची कथा आहे.

Malhargad Fort

|

esakal

कृष्णराज पानसे

तोफखाना प्रमुख कृष्णराज पानसे आणि भिवराव पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केल्याचं बोललं जातं.

Malhargad Fort

|

esakal

माधवराव पेशवे

या मल्हारगडावरून दिवेघाट, पुरंदर, सासवड जेजुरीपर्यंत प्रदेश दिसतो. तसंच 1771 मध्ये थोरले माधवराव पेशवे या गेल्ल्यात आल्याचं बोललं जातं.

Malhargad Fort

|

esakal

अंतर

पुण्याहून 30 किमी तर सासवडहून 6 किमी अंतरावर हा किल्ला आहे.

Malhargad Fort

|

esakal

सोय

तसंच या गडावर राहण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

Malhargad Fort

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहारेकरी 'हा' किल्ला!

Tung Fort Maharashtra: A Historic Guardian of the Sahyadris and Maratha Heritage

|

esakal

हे ही पहा...