खजिना गेला, सैन्यही बुडाले... पन्हाळ्याच्या वाटेवर औरंगजेबासोबत मृत्यूचा कहर

Sandip Kapde

पार्श्वभूमी

मुसळधार पावसाच्या आणि सातत्याने सुरू असलेल्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाचा हा काळ इतिहासात महत्त्वाचा ठरतो.aurangzeb

aurangzeb

|

esakal

पावसाळा

सन १७०१ पावसाळा बादशहाने खटाव परिसरात घालवून दक्षिणेतील मोहिमा आखल्या.

aurangzeb

|

esakal

हल्ले

फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन आणि वंदन हे किल्ले जिंकण्यासाठी आक्रमणे सुरू केली.

aurangzeb

|

esakal

वर्धनगड

मराठ्यांनी वर्धनगड मोगलांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचे नाव सादिकगड ठेवले गेले.

aurangzeb

|

esakal

नांदगिरी

काही दिवसांतच नांदगिरीचा किल्ला जिंकून मोगलांनी त्याला नामगीर असे नाव दिले.

aurangzeb

|

esakal

चंदन

किल्ले चंदनला वेढा घालून अखेरीस तो मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्याचे नाव मिफ्ताह करण्यात आले.

aurangzeb

|

esakal

वंदन

किल्ले वंदन मराठ्यांनी सोडताच त्याला मफ्तह असे नाव देण्यात आले.

aurangzeb

|

esakal

विशाळगड

पावसाळा संपताच औरंगजेब विशाळगड जिंकण्यासाठी मोठ्या सैन्यासह पुढे सरसावला.

aurangzeb

|

esakal

लढाई

डोंगरांवरून मोगलांनी तोफा आणि बंदुकांचा मारा सुरू केल्याने किल्ल्यावर प्रचंड संघर्ष झाला.

aurangzeb

|

esakal

तह

अखेर मराठ्यांनी तहाची बोलणी करून सशस्त्र बाहेर पडण्याच्या अटींवर विशाळगड सोडला.

aurangzeb

|

esakal

पूर

विशाळगड जिंकल्यानंतर परतीच्या वाटेत मुसळधार पावसामुळे ओढे वाहू लागले आणि औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले.

aurangzeb

|

esakal

मृत्यू -

औरंगजेबाने कसाबसा ओढा पार केला, पण त्याचे अनेक सैनिक वाहून गेले, तर अनेकांचा मृत्यू झाला.

aurangzeb

|

esakal

खजिना

पन्हाळ्याच्या दिशेने जाताना आलेल्या वाहणाऱ्या ओढ्यात औरंगजेबाचा खजिना पडून वाहून गेला.

aurangzeb

|

esakal

मकरसंक्रांतीला अब्दालीचा हल्ला, पण मराठ्यांनी सगळा हिशेब चुकता केला, काय घडलं होतं?

Abdali attacked on Makar Sankranti, but the Marathas answered with fearless sacrifice and revenge

|

esakal

येथे क्लिक करा