पुजा बोनकिले
थंड पाणी प्यायल्याने वात वाढतो.
तसेच थंड पदार्थ खाल्ल्याने वाताची समस्या निर्माण होते.
शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने वाताची समस्या निर्माण होऊ शकते.
रात्री जागरण करणाऱ्या लोकांना वात होऊ शकतो.
सतत चिंता करत असल्यास वाताची समस्या निर्माण होते.
सतत एसीमध्ये काम करत असाल तर वात होऊ शकतो.
तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यास वात होऊ शकतो.
सुकामेवा जास्त प्रमाणात खात असाल तर वात वाढू शकतो.