बाजीराव पेशव्यांच्या काळातील कापड व्यवसाय कसा होता?

Sandip Kapde

प्रदेश

पेशवाईपूर्व काळात महाराष्ट्राचा पश्चिम भाग तुलनेने कमी विकसित होता, तर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनर (औरंगाबाद) परिसर कला-उद्योगांनी समृद्ध झालेले होते.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

प्रगती

हिंदू आणि मुसलमानी राज्यांच्या छत्राखाली या भागात उद्योगधंद्यांची आणि कारागिरीची लक्षणीय प्रगती झाली होती.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

खानदेश

खानदेश प्रांतात पासोड्या व इतर कापडांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असे.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

वऱ्हाड

वऱ्हाड आणि खानदेश हे दोन्ही प्रदेश कपाशीच्या पिकासाठी सुपीक असल्याने कापड व्यवसायाला मोठा आधार मिळाला.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

अचलगाव

बऱ्हाणपूर आणि एचीलपुर (अचलगाव) हे मुसलमानी सत्तेच्या संरक्षणाखाली असल्यामुळे तेथील उद्योगांना चालना मिळाली.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

उत्पादन

अकोट आणि बाळापूर येथे सतरंज्या, पागोटे आणि विविध प्रकारचे कापड तयार केले जात असे.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

लुगडी

देऊळगाव राजा येथे लुगडी आणि खण यांची निर्मिती प्रसिद्ध होती.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

रेशमी

खोलापूर आणि अंजनगाव येथे रेशमी कापड, मुकुटे आणि इतर वस्तू तयार होत असत.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

धातुकाम

करजगाव येथे धातू गाळून घंटा व इतर वस्तू बनवल्या जात, ज्यातून पूरक उद्योगांची वाढ दिसते.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

कागद

बाळापूर येथे दौलताबादी कागदाच्या तोडीचा उच्च प्रतीचा कागद तयार केला जाई.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

कारागिरी

वऱ्हाड प्रांतात बांधकामातील कारागिरी उत्कर्षास पोहोचली होती, याचे उदाहरण लोणार येथील दैत्यसुदन मंदिर आहे.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

अंबारी

महादजी शिंदे यांनी सवाई माधवरावांसाठी उत्तरेकडील कारागिरांकडून बनवून घेतलेली फिरती अंबारी दिली होती.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

दुष्काळ

उत्तरेतील दुष्काळामुळे कारागीर आणि वस्तूंचा पुरवठा कमी होऊन उद्योगांवर परिणाम झाला.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

उत्तेजन

छत्रपती, पेशवे आणि सरदार यांच्या प्रोत्साहनामुळे विणकाम व कापड व्यवसाय महाराष्ट्रभर विस्तारला.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

दिशादर्शन

पेठांचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी आणि औद्योगिक उन्नतीसाठी पेशव्यांनी नियोजनपूर्वक दिशा दिली, ज्यामुळे कापड व्यवसाय बळकट झाला.

Maratha Handloom Marketplace

|

esakal

बलाढ्य रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा जिंकला? अज्ञात माहिती

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

येथे क्लिक करा