Monika Shinde
लोकमान्य टिळकांचे अनेक विचार आजही प्रेरणा देतात आणि वर्तमान काळातही उपयुक्त ठरतात
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.
शिक्षणामुळेच समाजात खरा बदल होऊ शकतो.
लोकशाही म्हणजे जनतेला हक्क देणं, आणि त्याला जागृत करणं.
धर्म आणि देशभक्ती हे कधीही वेगळे नसावेत.
तरुण पिढी ही समाज बदलण्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक आहे.
संस्कृतीचं रक्षण केल्याशिवाय राष्ट्र उभं राहू शकत नाही.
स्वातंत्र्याच्या लढ्यात शहिदांची स्मृती ही प्रेरणास्थान असते.