तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' 7 जबरदस्त फायदे

Monika Shinde

प्राचीन काळापासून आलेले वारसा

प्राचीन काळापासून आयुर्वेदानं तांब्याच्या पाण्याला आरोग्यवर्धक मानलं आहे. रात्रभर तांब्याच्या पात्रात ठेवलंलेलं पाणी सकाळी प्यावं, असा हा पारंपरिक उपक्रम आहे.

A legacy from ancient times | Esakal

रोगप्रतिकारशक्तीत वाढ

तांब्याचे पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील प्रतिरोधक क्षमता सुधारते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

Increased immunity | Esakal

पचनक्रियेचे संतुलन

हे पाणी पचनशक्ती वाढवते, जे पोटाच्या विविध समस्या जसे कि गैस, अजीर्ण, अपचन यांपासून बचाव करते.

Digestive balance | Esakal

चमकदार त्वचा

तांब्यातील घटक त्वचेचे पोषण आणि नमी जपतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि उजळ दिसते.

glowing skin | Esakal

रक्तदाब आणि ॲनिमियावर मदत

तांब्याचे प्रदीर्घपणे सेवन केल्याने रक्तातील हीमोग्लोबिन वाढतो, ज्यामुळे अऩिमियाच्या समस्यांमध्ये फरक पडतो.

Helps with blood pressure and anemia | Esakal

ऊर्जा वाढवण्यास मदत

तुम्हाला दिवसात ऊर्जा कमी वाटत असेल तर तांब्याचे पाणी तुम्हाला चैतन्य, ताजेपणा देऊ शकते.

Help increase energy | Esakal

वजन नियंत्रण

हे पाणी चयापचय क्रिया सुधारून, गुड आणि बॅड कोलेस्टेरॉल संतुलित करून वजन कमी करायला मदत करते.

Weight control | Esakal

अँटीऑक्सिडंट शक्ती

तांब्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात मुक्त रॅडिकल्स कमी करतात, ज्यामुळे पेशींना होणारे नुकसान टाळले जाते.

Antioxidant power | Esakal

व्यायामानंतर आहार घेणं का गरजेचं असतं?

येथे क्लिक करा