Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे अशात शरीरात उष्णता वाढते.
अशात तांब्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरते.
तांब्याची अंगठी घातल्यास संधीवाताची लक्षणे कमी होतात.
तांब्याची अंगठी घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरातील उष्णता कमी करून आतून थंडावा देते
मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते.
तसेच निरोगी हाडांसाठी फायदेशीर ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.