Monika Shinde
निसर्ग, धबधबे आणि तलाव यांनी सजलेलं भंडारदरा हे महाराष्ट्रातील सर्वात मनमोहक पर्यटन स्थळ आहे.
पावसाळ्यात रंधा फॉल्स आणि अमृतेश्वर धबधबा हे ठिकाणं पर्यटकांना जादुई अनुभव देतात.
सकाळच्या धुक्यात हरवलेला तलाव आणि सूर्यकिरणांनी उजळलेले डोंगर पाहताच राहावं असं दृश्य!
तलावाच्या काठावर टेंटमध्ये राहणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव. तारकांच्या प्रकाशात शांततेचा आनंद घ्या.
शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेलं हे प्राचीन मंदिर अवश्य भेट द्यावं.
जुलै ते फेब्रुवारी हा काळ सर्वात सुंदर पावसाळ्यात धबधबे, तर हिवाळ्यात थंडगार हवामान.
पुणे हुन 165 किमी तर मुंबईहुन 180 किमी अंतर आहे. तुम्ही बस, कार किंवा बाईकने प्रवास करू शकता.