पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेक लोक लवकर आजारी पडतात.
म्हणून, या ऋतूत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.
जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आजार टाळता येतील.
पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आंबा, जांभूळ, पपई असे हंगामी फळे खावीत.
पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा
सुकामेवा दररोज खाल्ल्यास शरीराची पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढते.
आयुर्वेदानुसार गिलॉय खाल्यास पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढते.