कलिंगड अन् बिर्याणी एकत्र खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का?

Aarti Badade

मुंबईतील घटनेने पसरली भीती

मुंबईत बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

तज्ज्ञांच्या मते मृत्यूचा दावा खोटा

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो हा दावा डॉक्टरांनी फेटाळला असून या दोन्ही पदार्थांत अशी कोणतीही जीवघेणी रासायनिक प्रक्रिया होत नाही.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

अन्नातून विषबाधा असू शकते कारण

जर अन्न खराब झाले असेल किंवा कलिंगड अनेक तास कापून ठेवलेले असेल, तर त्यातील बॅक्टेरियामुळे गंभीर विषबाधा होऊन जीवावर बेतू शकते.

Is it safe to eat watermelon after biryani

|

sakal

पचन प्रक्रियेतील मोठा फरक

कलिंगड ३० मिनिटांत पचते, तर बिर्याणी पचायला ५ तास लागतात; यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास अपचन, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

सुरक्षित खाण्याची योग्य पद्धत

बिर्याणी किंवा कोणतेही जड जेवण केल्यानंतर किमान ४ ते ५ तासांनी कलिंगडाचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

कलिंगड खाताना 'या' चुका टाळा

कापलेले कलिंगड जास्त वेळ बाहेर किंवा फ्रिजमध्ये ठेवू नका, कारण त्यातून विषबाधेचा (Toxins) धोका वाढतो.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

केवळ ताजेच पदार्थ खावेत

नेहमी ताजे कलिंगड आणि ताजी बिर्याणीच खा; खराब वासाचे किंवा शिळे अन्न हेच मृत्यूचे खरे कारण ठरू शकते.

Is it safe to eat watermelon after biryani

|

Sakal

बापरे, ऊन किती वाढलंय! उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी 'या' टिप्स नक्की पाळा

Summer safety tips for heatwave

|

Sakal

येथे क्लिक करा