सकाळ डिजिटल टीम
भारतात जवळपास ९० टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी वेळेवर न झोपणे यामुळे मधुमेहासारखे आजार होतात.
हल्ली तर तरुणांना सुधा मधुमेहाने सतावले आहे.
हिवाळ्यात खुप भूक लागते. सतत चटपटीत खावसे वटते. पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.
अशावेळी काय खावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
असे कोणते सुप आहे ज्यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील आणि शुगर ही कंट्रोलमध्ये राहील ते जाणून घ्या.
तुम्ही आत्तापर्यंत बाजरीची भाकरी, खारोड्या, खिचडी, लाह्या, अप्पे किंवा इडली खाल्लीच असेल.
पण तुम्ही कधी बाजरीचे सूप ट्राय केले का ?
जर तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही बाजरीचे सूप ट्राय करुन पहा.