Anushka Tapshalkar
उभं राहून पाणी पिण्यामुळे आर्थरायटिस होतो, हा दावा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाही. बसून पिणं ही फक्त पारंपरिक सवय आहे.
sakal
हा कठोर नियम नाही. पाण्याची गरज वय, हवामान, वजन आणि कामाच्या प्रकारानुसार बदलते.
पाणी मदत करतं पण “डिटॉक्स” करणं मुख्यतः किडनीचं काम आहे, अतिरिक्त पाणी चमत्कार करत नाही.
नाही. अतिपाणी प्यायल्याने हायपोनेट्रेमिया होऊ शकतो, जो धोकादायक ठरू शकतो.
sakal
मध्यम प्रमाणात कॉफी किंवा चहा घेतल्याने शरीर डिहायड्रेट होत नाही, तेही हायड्रेशनमध्ये मदत करतात.
तहान हा उशिराचा संकेत असू शकतो, त्यामुळे नियमित पाणी पिणं जास्त महत्त्वाचं आहे.
यासाठी कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा नाही. पाणी कधीही योग्य प्रमाणात पिणं ठीक आहे.