पिण्याच्या पाण्याची मुदत कशी संपते 'हे' जाणून घ्या!

Aarti Badade

पाणी खरोखरच कालबाह्य होते का?

नाही, शुद्ध पाणी कधीही संपत नाही, पण बाटलीबंद पाणी मात्र कालबाह्य होते.

water expiry

|

Sakal

कारण काय?

बाटलीत साठवलेल्या पाण्यावर प्लॅस्टिकचा परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचा दर्जा बदलतो आणि ते पिण्यास अयोग्य ठरते.

water expiry

|

Sakal

प्लॅस्टिक बाटलीचा परिणाम

कालांतराने प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी सुरक्षित राहत नाही.

water expiry

|

Sakal

पाण्याचा दर्जा बदलतो

साठवण्याची जागा आणि तापमान यामुळे जीवाणू किंवा रसायनं तयार होऊ शकतात. यामुळे पाणी दूषित होते.

water expiry

|

Sakal

पाणी शुद्ध ठेवा

पाणी शुद्ध केल्यास किंवा योग्यरीत्या साठवल्यास ते जास्त काळ सुरक्षित राहते.

water expiry

|

Sakal

चांगल्या बाटल्यांची निवड

प्लॅस्टिकऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरा. स्वच्छ बाटलीतच पाणी साठवा.

water expiry

|

Sakal

योग्य साठवणूक

पाणी नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवल्यास पाण्याचा दर्जा चांगला राहतो.

water expiry

|

Sakal

भारतातील सर्वात खोल नदी कोणती आहे?

India’s deepest river Brahmaputra

|

Sakal

येथे क्लिक करा