Saisimran Ghashi
गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
पण यामुळे ताबडतोब वजन कमी होईल असा दावा करणे योग्य नाही.
कोमट पाण्यात लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
लिंबात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होऊ शकते.
लिंबू टाकलेले गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लिंबू पाण्यामुळे शरीराला व्हिटॅमिन C मिळते.
सलग काही दिवस कोमट पाण्यात लिंबुचा रस टाकून रिकाम्यापोटी प्यायल्याने वजन कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.