स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले...मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट

Anuradha Vipat

प्रेक्षकांचा निरोप

 लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’नं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

Milind Gawli's emotional post

मालिका संपल्यानंतर

अभिनेता मिलिंद गवळी यांनी मालिका संपल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे.

Milind Gawli's emotional post

सविस्तरपणे

या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेची संकल्पना कशी सुचली, त्याचं शीर्षक कोणी सुचवलं, त्यातील कलाकारांची निवड कोणी केली याविषयी सविस्तरपणे लिहिलं आहे

Milind Gawli's emotional post

1491 भाग पूर्ण

पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, 1491 भाग पूर्ण होऊन आज ही मालिका निरोप घेत आहे.

Milind Gawli's emotional post

प्रयत्न

मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अनिरुद्धची भूमिका मी साकारू शकलो की नाही मला माहिती नाही. पण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की केला.

Milind Gawli's emotional post

प्रवास

मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अजून खूप काही करता आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा प्रवास संपला.

Milind Gawli's emotional post

स्थलांतरित...

मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले. पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही.

Milind Gawli's emotional post

घटस्फोटावर काय म्हणाला सैफ अली खान?

येथे क्लिक करा