सकाळ डिजिटल टीम
वटपोर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे.
वटपोर्णिमेला वडाच्या झाडाला सातच प्रदक्षिणा का मारतात तुम्हला माहीत आहे का?
वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घेण्यामागचे नेमके काय कारण आहे जाणून घ्या.
सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले, या कथेमुळे वडाचे महत्त्व वाढले आहे. आसे पुरान कथांमध्ये सांगीतले जाते.
सात प्रदक्षिणा मारणे म्हणजे पति-पत्नीच्या नात्यातील सात जन्म आणि त्यांच्यातील दृढ बंधनाचे प्रतीक आहे. असे ही म्हंटले जाते.
वडाचे झाड हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण आणि पूजेचा एक भाग आहे.
स्त्रिया वडाची पूजा करून पतीला आणि स्वतःला दीर्घायुष्य, आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतात.
वटपोर्णिमेच्या या व्रतामागे सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवल्याची कथा आहे.
या कारणांमुळे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घेण्याची प्रथा असल्याचे सांगीतले जाते.