तर कुणब्याला जीवंत जाळल्यासारखे होईल... काय म्हणाले होते शिवाजी महाराज?

Sandip Kapde

उत्सुकता–

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते.

shivaji maharaj

|

esakal

धोरण–

शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती आपले धोरण प्रभावीपणे राबवले.

shivaji maharaj

|

esakal

संवेदना–

शेतकऱ्यांवर शिवरायांच्या पत्रांत संवेदनापूर्ण उल्लेख आढळतो.

shivaji maharaj

|

esakal

पर्यावरण–

पर्यावरणाबद्दल काही चूक झाली तर जीवन उद्ध्वस्त होते, असे त्यांचे मत होते.

shivaji maharaj

|

esakal

विरोध–

जंगल किंवा भूमी जाळण्याविरुद्ध शिवरायांनी स्पष्ट विरोध केला होता.

shivaji maharaj

|

esakal

कुणबी-

"आग लागल्यामुळे किंवा आग लावल्यामुळे कुणब्याला जीवे मारल्याप्रमाणे घडते" असा उल्लेख महाराजांच्या पत्रात आढळतो.

shivaji maharaj

|

esakal

सूचना–

अधिकारी-वर्गाने गवत जाळण्यावर नियंत्रण ठेवावे, असा आदेश त्यांनी दिला.

shivaji maharaj

|

esakal

सावधगिरी–

‘आगीचा दगा न हो’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

shivaji maharaj

|

esakal

संरक्षण–

शिवरायांच्या पत्रव्यवहारात जंगलतोड करण्यास विरोध केला गेला.

shivaji maharaj

|

esakal

पालन–

जंगलांचे संरक्षण करण्याच्या सूचना त्यांनी स्पष्टपणे दिल्या.

shivaji maharaj

|

esakal

संदर्भ–

प्रकाश पवार यांच्या ‘सकलनवादी छत्रपती शिवराय’ या पुस्तकात ही माहिती आढळते.

shivaji maharaj

|

esakal

शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकलेला भूषणगड किल्ला

Bhushangad Fort

|

esakal

येथे क्लिक करा