नाद करायचा नाय...फायनलमध्ये गंभीर असला की भारत जिंकतोच!

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२६

भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली.

Team India

|

Sakal

तिसरे विजेतेपद

अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं आणि तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

Team India

|

Sakal

ऐतिहासिक विजेतेपद

तीन टी२० वर्ल्ड कप आणि मायदेशात टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला.

Team India

|

Sakal

खास आकडेवारी

पण यासोबतच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बाबत एक खास आकडेवारी समोर आली आहे.

Gautam Gambhir

|

Sakal

गंभीर उपांत्य आणि अंतिम सामन्यात अपराजित

गौतम गंभीर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कधीही आयसीसी स्पर्धेतील उपांत्य सामना आणि अंतिम सामना पराभूत झालेलं नाही.

Gautam Gambhir

|

Sakal

... तर भारत जिंकतोच

म्हणजेच गंभीर आयसीसी स्पर्धेतील ज्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा भाग होता, त्या सर्व स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत.

Gautam Gambhir

|

Sakal

खेळाडू म्हणून...

त्याने खेळाडू म्हणून २००७ चा टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य सामना किंवा अंतिम सामना खेळला, ज्यात भारताने विजय मिळवला होता.

Gautam Gambhir

|

Sakal

प्रशिक्षक म्हणून....

त्यानंतर भारतीय संघाने त्याच्या प्रशिक्षणाखाली २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आणि २०२६ टी२० वर्ल्ड कप ट्ऱॉफीतील उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. या दोन्ही स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला.

Gautam Gambhir

|

Sakal

सूर्यकुमार ICC स्पर्धेत फायनलमध्ये भारताचं नेतृत्व करणारा ८ वा कर्णधार; पाहा यादी

Suryakumar Yadav

|

Sakal

येथे क्लिक करा