मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ अन् शिवरायांना अनुभवलेला शंभर वर्षे अजिंक्य किल्ला

Sandip Kapde

उगम

सुवर्णदुर्ग हा किल्ला प्रारंभी शिलाहार राजाने बांधला आणि नंतर तो आदिलशाहीच्या आधिपत्याखाली गेला.

suvarndurg fort

|

esakal

विजय

इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला दुसऱ्या अली आदिलशहाकडून जिंकून घेतला.

suvarndurg fort

|

esakal

तटबंदी

छत्रपतींनी किल्ल्यावर खडक फोडून उभारलेली भक्कम तटबंदी हा किल्ल्याचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग मानला जातो.

suvarndurg fort

|

esakal

भव्यता

सुवर्णदुर्गाची रचना समुद्रावर उभी असून, त्याचा दरवाजा गोमुखी धाटणीचा असल्याने तो अत्यंत रणनीतीपूर्वक बांधलेला दिसतो.

suvarndurg fort

|

esakal

वेढा

राजाराम महाराजांच्या काळात जंजिऱ्याच्या सिद्दी कासमने किल्ल्याला वेढा घालत रसदमार्ग बंद केला.

suvarndurg fort

|

esakal

विश्वासघात

त्या कठीण काळात किल्लेदार अचलोजी मोहिते मनोधैर्य हरवून शत्रूपक्षात फितूर झाले.

suvarndurg fort

|

esakal

उदय

याच संकटाच्या वेळी वयाच्या २० व्या वर्षी कान्होजी आंग्रे पुढे आले आणि किल्ला वाचवण्यासाठी नेतृत्व स्वीकारले.

suvarndurg fort

|

esakal

पराक्रम

रात्रीच्या वेळी समुद्रातून परत किल्ल्यात प्रवेश करून मावळ्यांचा आत्मविश्वास वाढवणे ही कान्होजींची अतुलनीय शिताफी होती.

suvarndurg fort

|

esakal

विजयगर्जना

मावळ्यांनी प्रचंड धैर्याने सिद्दीच्या सैन्याला परतवून लावले आणि सुवर्णदुर्ग पुन्हा अभेद्य ठेवला.

suvarndurg fort

|

esakal

आरमार

कान्होजी आंग्रेंना छत्रपती राजारामांनी सुभेदारी दिल्यानंतर ते मराठा आरमाराचे सर्वोच्च सरखेल बनले.

suvarndurg fort

|

esakal

सामर्थ्य

फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना समुद्रात आव्हान देऊन समुद्रावर मराठ्यांचे प्रभुत्व प्रस्थापित केले ते कान्होजींनीच.

suvarndurg fort

|

esakal

अस्त

१७५५ मध्ये पेशवे आणि इंग्रजांच्या एकत्र हल्ल्यानंतर सुवर्णदुर्ग पडला आणि मराठा साम्राज्याच्या समुद्री सामर्थ्याचा अधोगतीकाळ सुरू झाला.

suvarndurg fort

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहारेकरी 'हा' किल्ला!

Tung Fort Maharashtra: A Historic Guardian of the Sahyadris and Maratha Heritage

|

esakal

येथे क्लिक करा