सकाळ डिजिटल टीम
धावपळीच्या जीवनात शांत झोप घेणे गरजेचे असते.
जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप हवी असेल तर जमिनिवर झोपू शकता.
जमिनिवर झोपल्याने शरीर निरोगी राहते.
स्नायू मजबूत ठेवायचे असेल तर जमिनिवर झोपणे फायदेशीर राहते.
जमिनिवर झोपल्याने तणाव कमी होतो.
तज्ज्ञांच्या मते जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि थकवा कमी होते.