चुकीच्या वेळेला खाल्ली फळं तर होऊ शकतो अपचनाचा त्रास!

सकाळ डिजिटल टीम

फळं

अनेक लोकांना जेवणानंतर फळं खाण्याची सवय असते.

fruit | sakal

योग्य वेळ

फळ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे तुम्हाला माहित आहे का?

fruit | sakal

जेवणानंतर

जेवणानंतर किती वेळाने फळ खावे जाणून घ्या.

fruit | sakal

रिकाम्या पोटी

काही फळे (उदा. संत्री, अननस, द्राक्षे) आम्लयुक्त असतात, ज्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास जळजळ होऊ शकते.

fruit | sakal

फळ खाणे

जेवणानंतर लगेच फळ खाल्ल्यास ते पचायला अवघड होऊ शकते.

fruit | sakal

पचन

जेवण आणि फळ यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवल्यास पचन सुधारते.

fruit | sakal

सकाळच्या नाश्त्यासोबत

सकाळी नाश्त्यासोबत फळे खाणे फायद्याचे ठरते. फळे सकाळी लवकर पचतात आणि ऊर्जा देतात.

fruit | sakal

जळजळ

संत्री, अननस, लिंबू यांसारखी आम्लयुक्त फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास छातीत होऊ शकते

fruit | sakal

फळांचे योग्य मिश्रण

फळे आणि इतर पदार्थांचे मिश्रण योग्य प्रमाणात असावे. फळांसोबत तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते.

fruit | sakal

चिकूमुळे होतात 'हे' जबरदस्त फायदे, तुमचं आरोग्यही बहरेल!

health benefits of eating chikoo | esakal
येथे क्लिक करा