सकाळ डिजिटल टीम
तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? जाणून घ्या...
फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न टाळा.ताजे शिजवलेले अन्न सर्वोत्तम! जास्त काळ साठवलेले अन्न पौष्टिकतेत घट आणते.
फास्ट फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त साखर असलेल्या वस्तू टाळा.
हंगामी फळे अधिक पौष्टिक असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
सकाळचा नाष्टा ऊर्जा देतो आणि चयापचय सुधारतो. उपाशी राहू नका!
आपले पूर्वज जसे खात आले, तोच आहार ठेवा. पारंपरिक आहार आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा.