भगतसिहांनी तुरूंगात लिहलेलं साहित्य बाहेर कसं आलं? 'या' महिलेमुळे जपले गेले क्रांतिकारक विचार

Sandip Kapde

अटक–

८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंहांना दिल्ली येथे अटक करण्यात आली.

Bhagat Singh | esakal

लाहौर–

अटकेनंतर काही काळाने त्यांना लाहौरच्या तुरुंगात हलवण्यात आले.

Bhagat Singh | esakal

वास्तव्य–

ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते.

Bhagat Singh | esakal

अभ्यास–

तुरुंगवासात त्यांनी धानसाधना न करता दिशाबद्ध अभ्यास केला.

Bhagat Singh | esakal

वाचन–

७१३ दिवसांत त्यांनी तब्बल ३०२ ग्रंथ वाचले.

Bhagat Singh | esakal

मित्र–

लाहौरच्या द्वारकादास ग्रंथालयाचे ग्रंथपाल, त्यांचे मित्र, त्यांना सतत पुस्तकं पुरवत होते.

Bhagat Singh | esakal

लेखन–

या काळात त्यांनी ४ महत्त्वाचे ग्रंथ लिहून काढले – Idea of Socialism, Autobiography, History of Revolutionary in India, At the Door of Death.

Bhagat Singh | esakal

विचार –

“Why I am an Atheist” हा प्रभावी लेख देखील त्यांनी लिहला.

Bhagat Singh | esakal

प्रश्न –

हे सर्व साहित्य तुरुंगातून बाहेर कसे पडले हा प्रश्न अनेकांना पडतो.

Bhagat Singh | esakal

गुप्तमार्ग –

भगतसिंहांनी हे साहित्य कुमारी लज्जावती देवी यांच्या हातून गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवले.

Bhagat Singh | esakal

परवानगी–

लज्जावती ह्या डिफेन्स कमिटीच्या सेक्रेटरी असल्याने त्यांना तुरुंगात नेहमी येण्याजाण्याची परवानगी होती.

Bhagat Singh | esakal

फिरोज चंद-

लज्जावती यांनी त्यातील काही साहित्य पिपल वृत्तपत्राचे संपादक फिरोज चंद यांच्याकडे दिला.

Bhagat Singh | esakal

भवानी तलवार शिवरायांना कुठे मिळाली? तिची किंमत किती होती? 

Shivaji maharaj | esakal
येथे क्लिक करा