शिवाजी महाराजांनी कसा पलटवला मराठी भाषेवरील परकीय हल्ला?

Sandip Kapde

नवजीवन

तुम्हाला माहिती आहे का, की छत्रपती शिवाजी महाराजांनीच मराठी भाषेला नवजीवन देत तिला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले होते?

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

राज्याभिषेक

राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या लक्षात आले की मराठी भाषेवर परकी यावनी भाषेचा अतीप्रभाव पडत चालला असून त्यामुळे मराठीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

रघुनाथ पंत हनुमंते

लोक आपल्या मुलांची नावेही यावनी शब्दांवरून ठेवू लागले होते. त्यामुळे महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना पाचारण केले.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

गिरवाण

महाराजांनी त्यांना आदेश दिला की यावनी शब्दांसाठी गिरवाण भाषेत योग्य पर्यायी शब्द शोधावेत.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

डिक्शनरी

या काळात १४०० शब्दांचा समावेश असलेला शब्दसंग्रह तयार करण्यात आला, ज्याला ‘राजकोष’ असे नामकरण करण्यात आले.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

अरबी

त्यामध्ये लेखनवर्ग, किल्ल्यांचा विभाग आणि शस्त्रविभाग असे विभाग होते. त्याआधी शस्त्रांची नावे अरबी भाषेतून आलेली होती.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

पर्यायी शब्द

"तलवार" हा शब्द परकीय असून "खड्ग" हा आपल्या भाषेतील शब्द आहे. अनेक अशा परकीय शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम करण्यात आले.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर हस्ताक्षर असलेल्या बाळाजी आवजी यांना बोलावले. त्यांच्या हस्ताक्षराची ख्याती एवढी होती की, चौथीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचे एक पत्र आजही समाविष्ट आहे.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

बाळाजी आवजी

शिवाजी महाराजांनी आवजी यांना विचारले, "तुमच्याकडे पत्रांचे किती प्रकार आहेत?" यावर आवजी उत्तरले, "सुमारे ७० ते ८० प्रकार आहेत."

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

पत्रांचे मायने

महाराजांनी सर्व पत्रांचे अर्थ तयार करण्याचे आदेश दिले.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

मराठी पत्रव्यवहार

बाळाजी आवजींनी मायने लिहिल्यानंतर मराठीतील पत्रव्यवहाराची सुरूवात झाली, आणि हे परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरले.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

विचार

इथे स्वाभिमान जपला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, "माझे लोक, माझी भाषा."

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

निनाद बेडेकर

निनाद बेडेकर यांच्या एका भाषणात हे सर्व मांडले गेले आहे.

How did Chhatrapati Shivaji Maharaj revive Marathi language | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड कसे निवडले जायचे?

Chhatrapati Shivaji Maharaj bodyguards selection | esakal
येथे क्लिक करा