कल्याणमध्ये संभाजी महाराजांनी औरंगजेबाला चक्रव्यूहात कसं अडकवलं होतं? टिटवाळ्याची थरारक लढाई…

Sandip Kapde

पार्श्वभूमी

औरंगजेबाचा मुलगा अकबर मराठ्यांच्या आश्रयाला गेला ही बातमी समजताच मुघल बादशहाला मोठा धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

निर्णय

मराठा साम्राज्याचा नाश करण्यासाठी औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत उतरून मोठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

आदेश

त्याने हसनअली आणि शहजादा मुअज्जम यांना कोकणात घुसखोरी करून मराठ्यांवर दबाव आणण्याचे आदेश दिले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

अपयश

मात्र मराठ्यांच्या तडाख्यामुळे या दोन्ही मुघल मोहिमा अपयशी ठरल्या आणि त्यांना कोकणातून माघार घ्यावी लागली.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

नियुक्ती

या अपयशानंतर औरंगजेबाने पुन्हा कोकण मोहीम उघडली आणि तिचे नेतृत्व रणमस्तखानाकडे सोपवले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

सैन्य

रणमस्तखानासोबत बहादुरखान, मुकर्रमखान, याकूतखान, रामसिंह राठोड आणि पद्मसिंह यांसारखे मुघल सरदार होते.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

आव्हान

रणमस्तखान कल्याणकडे चालून आला, पण त्याला तोंड देण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजी महाराज रणांगणात उतरले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

तयारी

संभाजी महाराजांसोबत रुपाजी भोसले, केसोपंत, निळोपंत, मानाजी मोरे आणि सुमारे दहा हजार मराठा सैनिक होते.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

हल्ले

मराठ्यांनी अचानक हल्ले करत रणमस्तखानाच्या सैन्याला अक्षरशः हैराण करून सोडले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

रसद

मराठ्यांनी खानाच्या रसदीचे मार्ग बंद केल्यामुळे मुघल सैन्याची मोठी कोंडी होऊ लागली.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

लढाई

कल्याणच्या ईशान्य बाजूला टिटवाळा गावाजवळ दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार लढाई सुरू झाली.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

पराभव

लढाईच्या पहिल्याच टप्प्यात मराठ्यांनी मुघल सैन्याला जबर धक्का देत रणांगणावर लोळवले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

मृत्यू

या संग्रामात पद्मसिंह राठोड मारला गेला, तर आजारी असलेला रामसिंह राठोडही जास्त प्रतिकार करू शकला नाही.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

कैद

लढाईदरम्यान हरीसिंह राठोड मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि त्याला कैद करण्यात आले.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

विजय

२७ फेब्रुवारी १६८३ रोजी टिटवाळ्याजवळ झालेल्या या लढाईत संभाजी महाराजांनी मुघलांना मोठा धडा शिकवला.

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा पेन आजही शाबूत? मिरजेत सापडला पुरावा! फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj’s Pen Still Exists

|

esakal

येथे क्लिक करा