1947 नंतर भारत कसा बदलत गेला? 10 दुर्मिळ फोटो एकदा बघाच

Saisimran Ghashi

भारत-पाकिस्तान फाळणी

1947 ला भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि लाखो लोक निर्वासित झाले, बेघर आणि मृत्युमुखी पडले.

india pakistan 1947 photos | esakal

1947 नंतरचे बदल

पण त्यानंतर भारतात काय झाले आणि येथील परिस्थिति कशी बदलत गेली याचे काही दुर्मिळ फोटो आहेत.

india 1947 old photos | esakal

देशात विकास

भारतात अनेक बदल आणि विकास होत गेला पण देशाला स्थिर होण्यात बरीच वर्ष लागलीत.

india development old photos | esakal

फाळणीनंतर हिंसाचार

फाळणीनंतर, दिल्लीत हिंसाचार उसळला. दिल्लीतील जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह रस्त्यांवरून काढून टाकले जात आहेत.

india partition violence old photos | esakal

निर्वासित छावणीत

दिल्लीतील पुराना किला निर्वासित छावणीत प्रवेश करणारे मुस्लिम निर्वासित. 

india pak refuge camps old photos | esakal

कोलकाता

हे बदलत गेलेले कोलकाता शहर.

kolkata old photos | esakal

२०० छावण्या

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून निर्वासित येत असताना भारत सरकारने उभारलेल्या २०० निर्वासित छावण्यां होत्या. त्यात 3 लाख लोक होते.

old india photos | esakal

पाण्यासाठी रांग

पाण्यासाठी रांगेत उभारलेले निर्वासित लोक.

maharashtra old photos | esakal

मुंबई

स्वातंत्राच्या अनेक वर्षानंतर बदललेले विकसित मुंबई शहर.

mumbai old photos | esakal

डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कोणते पदार्थ जास्त खावेत?

best food for eye health | esakal
येथे क्लिक करा