वास्तूनुसार दाराला उंबरठा का असावा? जाणून घ्या कारणं!

सकाळ डिजिटल टीम

उंबरठा

दाराला उंबरठा असणे महत्वाचे का मानले जाते या मागची कारण काय आहेत तुम्हाला माहित आहे का?

vastu tips | sakal

वास्तूनुसार कारणं

वास्तूनुसार दाराला उंबरठा का असावा? या मागे कोणती कारणं आहेत जाणून घ्या.

vastu tips | sakal

महत्व

दाराला उंबरठा असणे वास्तूशास्त्रानुसार महत्वाचे मानले जाते

vastu tips | sakal

सकारात्मक ऊर्जा

उंबरठा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतो, असे मानले जाते. 

vastu tips | sakal

सुरक्षितता

उंबरठा घरासाठी एक सीमा निश्चित करतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित वाटते आणि बाहेरील व्यक्तींना घरात सहज प्रवेश मिळत नाही. अशी मान्यता आहे.

vastu tips | sakal

वाईट शक्ती

उंबरठा घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती, नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो, असे मानले जाते. 

vastu tips | sakal

संरक्षण

उंबरठा घराला पाण्याच्या प्रवाहांपासून, कीटक आणि इतर घटकांपासून संरक्षण देतो. असे म्हंटले जाते.

vastu tips | sakal

उंबराच्या लाकडाचा उंबरठा

पूर्वी उंबराच्या लाकडाचा उंबरठा बनवला जात असे, कारण ते पाण्यातही चांगला टिकातो. आजकाल सागवान किंवा इतर मजबूत लाकडाचा वापर केला जातो. 

vastu tips | sakal

आवश्यक घटक

दाराला उंबरठा असणे हे केवळ एक वास्तुशास्त्रानुसार आवश्यक घटक नाही, तर ते घरासाठी आणि कुटुंबासाठी एक महत्वाचे संरक्षण देखील आहे. असे म्हंटले जाते.

vastu tips | sakal

एका दिवसाच्या ट्रीपसाठी जवळच लपलेली 5 बेस्ट ठिकाणे..नक्की द्या भेट

one day trip locations near me | esakal
येथे क्लिक करा