भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे?

सकाळ वृत्तसेवा

मातीचे धरण

भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे आणि त्याते वैशिष्टे काय आहेत जाणून घ्या.

Banasura Sagar Dam

|

sakal 

बाणासुरा सागर

भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण बाणासुरा सागर धरण (Banasura Sagar Dam) आहे, जे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात स्थित आहे.

Banasura Sagar Dam

|

sakal 

आशिया खंड

बाणासुरा सागर हे धरण आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे मातीचे धरण असून, सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते.

Banasura Sagar Dam

|

sakal 

वैशिष्ट्ये

हे भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

Banasura Sagar Dam

|

sakal 

एर्थन धरण

बाणासुरा सागर धरण हे पूर्णपणे माती आणि दगडांनी भरलेले आहे. यामुळे याला 'एर्थन' (earthen) धरण म्हणतात.

Banasura Sagar Dam

|

sakal 

उद्देश

या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे आहे. हे काकाकायल जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे.

Banasura Sagar Dam

|

sakal 

आकर्षक बेटे

धरणामागे तयार झालेल्या जलाशयात अनेक लहान-लहान बेटे आहेत, जे आकर्षक दिसतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात.

Banasura Sagar Dam

|

sakal 

जलाशय

बाणासुरा सागर जलाशयाचा उपयोग वायनाड जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो.

Banasura Sagar Dam

|

sakal 

विशेषता

बाणासुरा सागर धरण हे आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

Banasura Sagar Dam

|

sakal 

मुंबई-कोकण ‘रो-रो’ सेवा परवडणारी आहे का? तिकीट दर वाचून व्हाल थक्क

Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service

|

ESakal

येथे क्लिक करा