६० वर्षांपूर्वी भारताने लाहोर जिंकलं होतं, पण एका माणसाने केली चूक...

सकाळ वृत्तसेवा

लाहोरच्या उंबरठ्यावर भारत… पण का थांबावं लागलं?

1965 चं युद्ध आपण जिंकलो, पण ताश्कंद कराराने गमावलं…

India-Pakistan War 1965 | Sakal

1965 – पुन्हा एक युद्ध पेटलं

पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ सुरू करत जम्मू-काश्मीरमधील छंबवर हल्ला केला.

India-Pakistan War 1965 | Sakal

भारतीय सैन्याचं जबरदस्त प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर हल्ला करत लाहोर व सियालकोट गाठले.

India-Pakistan War 1965 | Sakal

विजयाचे क्षण… पण अचानक युद्धबंदी!

लाहोरमधून पाक सैन्याला माघार घ्यावी लागली. २२ सप्टेंबरला युनोच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबलं.

India-Pakistan War 1965 | Sakal

जयंतो नाथ चौधरी यांची चूक

लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शास्त्रींना चुकीची माहिती दिली – "दारुगोळा संपत आला आहे."

India-Pakistan War 1965 | Sakal

सत्य: केवळ २०% दारुगोळा वापरला होता

भारत अजूनही युद्ध लढू शकला असता – लाहोर सहज आपल्या हातात आला असता.

India-Pakistan War 1965 | Sakal

ताश्कंद करार – १० जानेवारी १९६६

रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये करार झाला, आणि जिंकलेला भूभाग परत देण्यात आला.

India-Pakistan War 1965 | Sakal

शास्त्रीजींची मनःस्थिती

विजय असूनही जिंकलेला भाग गमावावा लागला.

India-Pakistan War 1965 | Sakal

शास्त्रीजींचं रहस्यमय निधन

करारानंतरच्या रात्रीच ताश्कंदमध्ये त्यांचे निधन झाले – अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.

India-Pakistan War 1965 | Sakal

युद्ध जिंकलो पण...

युद्ध जिंकलो, पण चूक आणि तडजोडींमुळे भारताला मोठा फटका बसला.

India-Pakistan War 1965 | Sakal

रोहित शर्मा - MS Dhoni यांच्या निवृत्तीचे ३ योगायोग! साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का

Rohit Sharma | esakal
येथे क्लिक करा