भारताचा कसोटी क्रिकेटमधील win loss-ratio चा 92 वर्षाचा प्रवास

अनिरुद्ध संकपाळ

(1952)

24 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0 (20 वर्षांनी अन् 24 कसोटी खेळल्यानंतर भारताने पहिला विजय मिळवला होता.)

(1967)

100 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0.25

(1982)

200 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0.48

(1996)

300 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0.57

(2006)

400 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0.68

(2016)

500 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 0.82

(2024)

579 कसोटी खेळल्यानंतर भारताचा win loss-ratio : 1

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणारा गोलंदाज कोण?