जेवणानंतर पाणी पिणं योग्य की अयोग्य? आयुर्वेद काय सांगतं?

Anushka Tapshalkar

जेवल्यानंतर लगेच पाणी

हा प्रश्न अनेकांना पडतो, पण तज्ज्ञांच्या मते यामागे महत्त्वाचं विज्ञान आहे.

avoid too much water after meal | esakal

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ पचनक्रियेवर थेट परिणाम करते.

sakal

धन्वंतरींचा श्लोक काय सांगतो?

“अजिर्ने भेशजम वारी…” या श्लोकानुसार, जेवताना पाणी अमृतासारखं, पण जेवल्यानंतर लगेच पाणी विषासारखं मानलं जातं.

sakal

जेवताना पाणी प्यावं का?

हो, पण थोडं-थोडं. यामुळे अन्न पचायला मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.

जेवल्यानंतर लगेच पाणी का टाळावं?

यामुळे पचनासाठी आवश्यक ‘अग्नी’ कमी होतो आणि अन्न नीट पचत नाही.

काय समस्या होऊ शकतात?

गॅस, अपचन, आम्लपित्त आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात.

sakal

योग्य सवय कोणती?

निरोगी पचनासाठी जेवणानंतर किमान 30 मिनिटांनी पाणी पिणं सर्वात योग्य मानलं जातं.

डल स्किनला करा गुडबाय! घरच्या घरीच मिळवा कलिंगड फेशिअलने पार्लरसारखा ग्लो

आणखी वाचा