पावसाचं पाणी किती शुद्ध? पिण्यायोग्य असतं का?

सकाळ डिजिटल टीम

पावसाचं पाणी

दिसायला शुद्ध असलं तरी पावसाचं पाणी वातावरण आणि प्रदूषण यावर पिण्यास योग्य की अयोग्य ठरतं.

Rain

|

Esakal

डिस्टिल्ड वॉटर

खरंतर पावसाचं पाणी हे डिस्टिल्ड वॉटर असतं. ते बाष्पीभवन होऊन तयार होतं. त्यामुळे अशुद्धपणा त्यातून निघालेला असतो.

Rain

|

Esakal

ढग

पावसाचं पाणी जमिनीतील बाष्पापासून तयार होतं. त्याची वाफ होऊन ढगात रुपांतर होतं.

Rain

|

Esakal

अशुद्ध बनते

डिस्टिल्ड वॉटर हे ढगांमध्ये कणांच्या रुपात जमा होतं. मात्र ह्या ढगांमधून पावसाच्या स्वरुपात जेव्हा पाणी जमिनीवर येतं तेव्हा ते अशुद्ध बनतं.

Rain

|

Esakal

पिण्यायोग्य नाही

पाणी जमिनीवर पडताना त्यात धूळ, माती, काही वायू आणि जंतू मिसळतात. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसतं.

Rain 

|

Esakal

अशुद्ध

पावसाचं पाणी शुद्ध दिसत असलं तरी ते तसंच पिणं टाळलं पाहिजे. विशेषत: पहिल्या पावसाचं पाणी जास्त अशुद्ध असतं.

Rain 

|

Esakal

प्रदुषण

शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पडणाऱ्या पावसाचं पाणी तुलनेनं शुद्ध असतं. कारण शहरापेक्षा ग्रामीण भागात प्रदुषण कमी असते.

Rain

|

Esakal

फिल्टर करा किंवा उकळा

पावसाचं पाणी प्यायचं असल्यास ते फिल्टर करून किंवा उकळून पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं.

Rain

|

Esakal

पुरुषांची फर्टिलिटी धोक्यात आणतात ३ सवयी, अनेक जण रोज करतात ही चूक

air pollution and fertility

|

esakal

इथं क्लिक करा