जपानने भारतीय आंब्यांवर घातली बंदी! हापूस-केसरला मोठा धक्का; नेमकं काय सापडलं?

Vinod Dengale

भारतीय आंब्यांना जपानचा झटका!

20 वर्षांनंतर जपानने भारतातून जाणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

कोणत्या आंब्यांना फटका?

हापूस, केसर, लंगडा यांसारख्या लोकप्रिय भारतीय आंब्यांच्या प्रकारांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

20 वर्षांनंतर पुन्हा बंदी

2006 मध्ये हटवण्यात आलेली बंदी आता पुन्हा लागू करण्यात आली आहे.

जपानला काय आढळलं?

उत्तर प्रदेशातील एका VHT (Vapour Heat Treatment) केंद्रात कीड नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा दावा जपानी अधिकाऱ्यांनी केला.

छोट्या किड्यामुळे मोठं संकट

यात 'फ्रूट फ्लाय' म्हणजेच फळमाशी हा या वादाचा मुख्य मुद्दा ठरला आहे.

फ्रूट फ्लाय धोकादायक का?

ही माशी फळांमध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ आतून खराब करतात.

जपानची पॉलिसी

जपान आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी परदेशी फळांबाबत Zero Tolerance सारखे अत्यंत कठोर नियम पाळतो.

बाळाच्या कानावर KISS केल्याने बहिरेपणा येऊ शकतो? विज्ञान काय सांगतं?

Can a Kiss on a Baby’s Ear Cause Hearing Loss? The Science May Surprise You

|

eSakal

हेही वाचा