जुई गडकरीने सांगितले 'ठरलं तर मग' टीआरपीमध्ये नेहमीच अव्वल राहण्यामागचे कारण

Anuradha Vipat

अव्वल स्थानी

ठरलं तर मग' ही मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे.

Jui Gadkari

प्रोजेक्ट

याविषयी बोलताना जुई म्हणाली की, प्रत्येक प्रोजेक्ट आपले नशिब घेऊन येतो. बऱ्याच गोष्टी या प्रोजेक्टबद्दलही बदलल्या.

Jui Gadkari

पॉझिटिव्ह वाइब्स

पुढे जुई म्हणाली की,जी माणसं इथे राहिली, त्यांच्यातील पॉझिटिव्ह वाइब्स इतक्या जुळतात की त्या द्विगुणीत होतात.

Jui Gadkari

नंबर

पुढे जुई म्हणाली की, माझा यावर विश्वास आहे की आपण ५०० टक्के काम करत असू तर देवालाही तो नंबर आपल्याला द्यावाच लागतो.

Jui Gadkari

काम

पुढे जुई म्हणाली की, आम्ही सगळेजण तेवढ्यात मेहनतीने काम करतो जे आहे त्यापेक्षा वर जायचं आहे आणि ते टिकवायचं आहे.

Jui Gadkari

काम

पुढे जुई म्हणाली की, आम्हाला रोज काम करताना जाणवतं की कोणाचा तरी पाठिंबा आहे आणि तो देवाचा पाठिंबा आहे

Jui Gadkari

सकारात्मकता

पुढे जुई म्हणाली की,  'ठरलं तर मग'च्या सेटवर प्रचंड सकारात्मकता असते

Jui Gadkari

अलका याज्ञिक आणि नीरज यांची पहिली भेट कशी झाली?

येथे क्लिक करा