Apurva Kulkarni
पालघर रेल्वे स्थानकापासून काळदुर्ग किल्ला अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे.
kaladurg fort
esakal
इतिहासात या काळदुर्ग किल्ल्याचं उल्लेख काळमेघ, नंदिमाळ यानावाने सुद्धा ओळखलं जातं.
kaladurg fort
esakal
1737 ते 1739 च्या वसईच्या मोहिमेत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
kaladurg fort
esakal
मुंबईकर एका दिवसात हा किल्ला आरामात पाहू शकतात.
kaladurg fort
esakal
या गडाच्या खाली छोटासा धबधबा असल्यानं टेहळणीसाठी हे ठिकाण महत्त्वाचं आहे.
kaladurg fort
esakal
गडाच्या पायथ्याशी खुप जंगल असल्याने तिथं आदिवासी लोकांची मोठी संख्या आहे.
kaladurg fort
esakal
धबधबा, जंगल आणि इतिहासाची शान म्हणून या किल्ल्याची ओळख आहे.
kaladurg fort
esakal
Naldurg-Fort
esakal