Monika Shinde
हिंदू धर्मात काही पदार्थ विशिष्ट महिन्यांत वर्ज्य मानले जातात. कार्तिक महिन्यात एक डाळ खाणं टाळलं जातं, जाणून घ्या यामागचं कारण.
The month of Kartik
Esakal
कार्तिक महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो. या काळात व्रत, उपवास, नियम यांचं पालन केलं जातं आणि सात्विक जीवनशैली अवलंबली जाते.
religious view
Esakal
या महिन्यात मसूर डाळ खाणं टाळलं जातं. ती उष्ण प्रकृतीची मानली जाते, जी कार्तिकातील सात्विकतेशी विसंगत मानली जाते.
Which pulses should not be eaten?
Esakal
उष्णअन्न शरीरात आळस, क्रोध, आणि अस्वस्थता निर्माण करतं. कार्तिकात मन:शांती व अध्यात्मिक उन्नतीसाठी उष्ण पदार्थ टाळले जातात.
Why should hot food be avoided?
Esakal
आयुर्वेदानुसार, कार्तिक महिन्यात पचनशक्ती कमकुवत असते. आणि मसूर डाळ ही जड असून ती पचायला कठीण जाते. त्यामुळे आरोग्यासाठीही ती टाळावी.
Ayurvedic reason
Esakal
या काळात मूग डाळ, तूर डाळ, किंवा हरभऱ्याची डाळ खाणं उत्तम मानलं जातं. या डाळी सात्विक आणि पचायला सुलभ असतात.
Which pulses should you eat?
Esakal
कार्तिकात नियम पाळणे म्हणजे केवळ परंपरेसाठी नव्हे, तर मन, शरीर आणि आत्मा या तिन्हींचं शुद्धीकरण करणंही होय.
Observance of religious rules
Esakal