स्वयंपाक घरात कधीच संपू देऊ नका 'या' 5 वस्तु, नाहीतर झटक्यात येईल दारिद्रता..

Saisimran Ghashi

स्वयंपाकघराचे महत्त्व


वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असून ते घरातील आरोग्य, सुख आणि समृद्धीचे केंद्र मानले जाते.

Importance of the Kitchen | esakal

अन्नपूर्णा मातेचा वास


स्वयंपाकघराला अन्नपूर्णा मातेचे निवासस्थान मानले जाते, म्हणून येथे पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे गरजेचे आहे.

Presence of Goddess Annapurna | esakal

स्वयंपाकघरात सुख-समृद्धी


स्वयंपाकघरातूनच घरात सुख, शांतता, समृद्धी आणि कल्याण येते, त्यामुळे त्याची स्वच्छता आणि व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

Well-being Flows from the Kitchen | esakal

हळद


हळद ही भगवान विष्णूशी संबंधित असून ती संपल्यास सौभाग्य आणि आनंद निघून जातो असे मानले जाते.

Turmeric Should Never Run Out | esakal

पीठ


पीठाचे भांडे रिकामे राहिल्यास गरिबी येते आणि घरातील मान-सन्मान कमी होतो.

Flour Should Always Be Stocked | esakal

तांदूळ


तांदूळ पूजेमध्ये अक्षत म्हणून वापरला जातो. घरात तांदूळ नसेल तर शुक्र ग्रह अशक्त होतो आणि देवी लक्ष्मी अप्रसन्न होते.

Rice Should Never Be Finished | esakal

मीठ


स्वयंपाकघरात मीठ संपल्याने राहू दोष निर्माण होतो, त्यामुळे अडचणी वाढतात आणि कामांमध्ये अडथळे येतात.

Special Significance of Salt | esakal

नोट

हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समूह या माहितीची जबाबदारी घेत नाही.

Disclaimer | esakal

महापूराचे पाणी सांगलीच्या गणपती मंदिरात का घुसत नाही? पाहा 150 वर्षांपूर्वीचे फोटो..

Ganpati temple sangli Old photos | esakal
येथे क्लिक करा