Kolhapur History: महाराणी ताराराणींच्या शौर्याने कशी उभी राहिली करवीर गादी?

Vinod Dengale

करवीर/कोल्हापूर

कोल्हापूरचा इतिहासाची मुळे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यापासून सुरू होतात.

Maharani Tararani

ताराराणींचं नेतृत्व

पण करवीर राज्य संस्थापिका हे महाराणी ताराराणी साहेबांना म्हटलं जातं.

मुघलांविरुद्ध संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी ताराराणी यांनी सतत प्रयत्न केले.

मोगल मर्दिनी

ताराराणींना मुघलांविरुद्ध केलेल्या त्यांच्या पराक्रमामुळे “मोगल मर्दिनी” म्हणून ओळखलं जातं.

सत्तासंघर्ष

1707 साली औरंगजेबाच्या मृत्यू नंतर छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांची सुटका झाली आणि मराठा साम्राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला.

सातारा गादी

1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी राज्याभिषेक केला.

करवीर राज्य

त्यानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली करवीर (कोल्हापूर) हे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

पन्हाळगड

पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला.

1709 Historical Document : कापडी पिशवीत सापडलं 1709 सालचं राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय लिहिलंय 10 जुन्या पत्रात?

Shahu Maharaj era governance Konkan history

|

esakal

हेही वाचा