Lakhpat Fort : भूकंपाने नदीचं पात्र बदललं, कोट्यधीशांचं शहर अन् किल्ला पडले ओसाड

सूरज यादव

लखपत किल्ला

गुजरातच्या कच्छमध्ये सिंधू नदीच्या किनारी ओसाड पडलेला लखपत किल्ला आहे. एकेकाळी हा किल्ला समृद्ध असं बंदर होता.

Lakhpat Fort

|

Esakal

व्यापारी बंदर

१८०१ मध्ये फतेह मुहम्मदने बांधलेला हा किल्ला व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होता. पण एका भूकंपाने आता तो ओसाड बनलाय.

Lakhpat Fort

|

Esakal

भारत-पाक सीमेवर

लखपत किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला भारत-पाकिस्तान सीमेवर शेवटच्या गावात आहे.

Lakhpat Fort

|

Esakal

व्यापार बंद

भूकंपामुळे लखपत किल्ल्यातील बंदरातून होणारा व्यापार बंद झाला. या किल्ल्यापासून पुढे पाकिस्तानची हद्द सुरू होते.

Lakhpat Fort

|

Esakal

नदीचा प्रवाह बदलला

१८१९मध्ये विध्वंसक भूकंपाने सिंधू नदीची उपनदी असलेली कोरी क्रीकचा प्रवाह बदलला. यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

Lakhpat Fort

|

Esakal

श्रीमंत शहर

पाण्याअभावी किल्ल्यावरून होणारा व्यापार हळू हळू कमी झाला. एकेकाळी कोट्यधीशांची वस्ती असलेलं श्रीमंत शहर अशी या भागाची ओळख होती.

Lakhpat Fort

|

Esakal

भव्य प्रवेशद्वार

लखपत किल्ल्याची सुरक्षा भिंत ७ किमी लांब आहे. तर त्या भिंतीची उंची २० फूट इतकी आहे. २४ बुरुज आणि ४ मोठे प्रवेशद्वार या किल्ल्याला आहेत.

Lakhpat Fort

|

Esakal

ओसाड

किल्ल्याची सध्याची अवस्था ओसाड अशी असून ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटक पाहण्यासाठी येतात.

Lakhpat Fort

|

Esakal

शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला किल्ला, पायासाठी वापरला खास धातू; आजही भक्कम

Sindhudurg Fort

|

Esakal

इथं क्लिक करा