संतोष कानडे
कर्नाटकात असलेलं हे ऐतिहासिक स्थान. आजही इथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष दिसतात. हे जग नश्वर असल्याची जाणीव होते.
कन्याकुमारी कुणाला माहिती नाही? इथे तीन समुद्रांचा संगम पाहताना आयुष्याच्या सुरुवात–शेवटीचा अर्थ नव्याने उमजतो.
हिमाचल प्रदेशात असलेलं हे ठिकाण. निर्जन डोंगर, बौद्ध मठ आणि शांत वातावरणामुळे स्वतःशी संवाद साधायला पोषक वातावरण
आसाममध्ये माजुली आहे. जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट, जिथे साधेपणा आणि सांस्कृतिक जाणीव होते. यामुळे मनाला शांती प्राप्त होते.
हिमालयाच्या कुशीत वसलेला लडाख शांतता, ध्यान आणि साध्या जीवनाची खरी किंमत शिकवतो. त्यामुळे इथं जाणं आवश्यक आहे.
गंगेच्या काठावर वसलेलं जगातलं सर्वात प्राचीन शहर असून जीवन–मृत्यूचा अर्थ या ठिकाणामुळे उलगडू शकतो.
शांत समुद्र, शुद्ध वातावरण आणि डिजिटल जगापासून खूप दूर नेणारा हा प्रवास. हा अनुभव तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो.
भारताच्या पूर्व टोकावर वसलेला हा प्रदेश अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा संगम आहे.
उत्तराखंड येथे असलेल्या ऋषिकेशमध्ये योग, ध्यान करता येईल. तसेच गंगेचं पावित्र्य मन शांत करत जीवनाकडे पाहण्याची दिशा बदलतं.