Shubham Banubakode
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे गावात सुमारे ४०० वर्षांपासून ‘गावपळण’ ही परंपरा पाळली जाते.
Maharashtra mysterious village
esakal
गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने आपला संसार, कुटुंब, जनावरे घेऊन पाच दिवस गावाबाहेर राहायला जाणे.
Maharashtra mysterious village
esakal
८० ते ९० घरांचं हे गाव पाच दिवस पूर्णपणे ओस पडतं. गावात प्रचंड शांतता पाहायला मिळते.
Maharashtra mysterious village
esakal
इतकंच नाही तर मुलांची शाळा देखील या पाच दिवसांत गावाबाहेरच भरवली जाते.
Maharashtra mysterious village
esakal
गुरे, ढोरे, कोंबड्या, कुत्री असे सर्व पाळीव प्राणी गावाच्या वेशीबाहेर नेले जातात.
Maharashtra mysterious village
esakal
भटकंती करणाऱ्यांसारख्या पालांमध्ये संपूर्ण गाव पाच दिवस राहतो.
Maharashtra mysterious village
esakal
सुमारे ४०० हून अधिक लोकसंख्या असलेलं शिराळे गाव या परंपरेत सहभागी होतं.
Maharashtra mysterious village
esakal
मालवण (वायंगणी, आचरा, चिंदर), देवगड (मुणगे), वैभववाडी (शिराळे) आणि रत्नागिरीतील लांजा (वाघण) येथेही गावपळण पाळली जाते.
Maharashtra mysterious village
esakal
Hidden Palace Inside a Well in Maharashtra
esakal